जीवन कसं असतं ?
जगण्या पेक्शा मरणं सोप असतं ...
स्वप्नान मागे धवायाच असतं ,
पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं ...
मनातल्या मनात रडायच असतं ,
पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं लागतं ...
आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले दीस्तात ,
पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न पडतात...
कधी कधी आयुष्य एकाच क्षणात संपतं ,
तर कधी एक क्षण जीवनभर संपतच नाही असं वाटतं ...
जीवन आपलच असतं ,
पण आपण इतरांसाठी का जगतो ते थूक नस्तं ...
मरणं आपल्या हातात नसतं असे लोक म्हणतात ,
मग जगनं तरी कुठे आपल्या हातात असतं याचा विचार करेला ते विसरतात ...
जगण्या पेक्शा मरणं सोप असतं ...
स्वप्नान मागे धवायाच असतं ,
पण नेहमी च्या ट्रेन ला मातृ सोडायच नसतं ...
मनातल्या मनात रडायच असतं ,
पण चेहर्या वर मातृ स्मितहास्य दाखावावं लागतं ...
आपल्याबरोबर चे सगळेच भरपूर पुढे गेलेले दीस्तात ,
पण आपणच मागे का? याबद्दल अनेक प्रश्न पडतात...
कधी कधी आयुष्य एकाच क्षणात संपतं ,
तर कधी एक क्षण जीवनभर संपतच नाही असं वाटतं ...
जीवन आपलच असतं ,
पण आपण इतरांसाठी का जगतो ते थूक नस्तं ...
मरणं आपल्या हातात नसतं असे लोक म्हणतात ,
मग जगनं तरी कुठे आपल्या हातात असतं याचा विचार करेला ते विसरतात ...
2 comments:
hii......pramod very gud poem........
very gud thoughts wid lots of spellin mistak in it.........
i jst wanna say dat " tujya kavita madhe shabda khup chukichi aahet pan bhavana vyakta kelelya chukichya nahi aahe re........"
thnx 4 a comment ....
aani spell mistakes baddal saangaicha zaala tar... hi maazi naahitar google chi mastake aahe...Tyaat barobar yetach naahi .....
maazyaa book madhe barobar aahet... :D
Post a Comment